आयुष्य हे तुमच्याकडे limted आहे. त्यातल्या त्यात वेळ हातात असलेल्या वाळू सारखी सरकत जाते. उद्याचा ही काही भरवसा नाही. शरीराची ही वापराची expiry डेट असते. बुद्धी, डोळे, मन, स्पर्श, चव, सगळे आहे आयुष्यात मिळालेल. आनंद, दुःख हेही अनुभवता येत. सगळ्या प्राण्यांप्रमाणे ch आपण आहोत तरी आपल्यात खूप काही जास्त आहे. या सगळ्या गोष्टी अमूल्य आहेत. पण वेळ कमी आहे. 100 वर्षे अशीच निघून जातात.
आणि पुन्हा मागे येता येत नाही. आणि या आयुष्यानंतर काही आहे की नाही याचीही काही खात्री नाही. तर या आयुष्याची एवढी जास्त किम्मत असेल तर त्याला आपण जपायला हव, आणि जगायला हव. म्हणून प्रेम कराव आयुष्यावर.
No comments:
Post a Comment