खटकत असलेली गोष्ट दुर्लक्षित करावी नाहीतर सोडून द्यावी.. नात सोडावे की नाही हे तुमच्यासाठी ते नाते किती महत्त्वाचे आहे त्यावर depend...कधी कधी जर तुम्हाला confidence असेल की तुमच भविष्य चांगल होईल तर नात्यापासून दूर राहू शकता काही काळ.. आणि एखादी गोष्ट का खटकते ते एकदा चेक करून पहा. कदाचित विनाकारण च आपण त्या गोष्टीचा तिरस्कार असू आणि ती एखादी छोटीशी गोष्ट असेल. दुसर्याच्या नजरेने परिस्थितीकडे पाहील तर चूक कळेल कोणाची आहे ती 😊हे फक्त माझ मत, उत्तर नाही 🤞🤞
Subscribe to:
Post Comments (Atom)
पुन्हा त्या वेळेत परत जावसं वाटतंय
आठवणींचा काही वेळ नसतो. कधीही कशावरूनही आपल्याला त्या गाठू शकतात. अगदी एकट असल तरी आणि गर्दीत असल तरी. रोजप्रमाणे आज laptop उघडला आणि स्क्री...
-
सुंदरता, रंग , जीवन , वैविध्य या सर्व गोष्टींनी भरलेली सृष्टी किती छान वाटते नाही का? पृथ्वी छान वाटण्यापेक्षा तिचे असित्व हेच मोठे गूढ आहे....
-
हल्ली सर्व काही पुन्हा पूर्ववत होत चाललंय. पुन्हा लोकांची कामे सुरु झालीत, कुठे हॉटेल्स वगैर पण चालू झालेत. रिक्षा, taxi, बस वगैर पण सुरु झा...
-
प्रत्येकाच आयुष्य , इंग्रजीत म्हणायला गेल तर life हे वेगवेगळ असत. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त असतो मग तो सुखी असो वा दुखी. बरोबर ना....
No comments:
Post a Comment