ज्या मनापासून आनंद देतात त्या आठवणी पुन्हा जगावयाशा वाटतात. जसे की बालपण. शाळा, परिपाठ, पकडापकडी, लपाछपी , मित्र मैत्रिणी, गृहपाठ, शिक्षक हे सर्व आठवतात. सगळ परत कराव वाटत. कॉलेज life पुन्हा जगा विशी वाटते. एखाद्या आवडत्या व्यक्ति ला पुन्हा बघाव वाटत. त्याच वेळ ला झालेल्या चुका कुणालाच कधीच दिसू नयेत अस वाटत. ग्लानी, निराशा सर्व काही विसरावे वाटते. हृदयाला लागलेल्या गोष्टी विसरून जाव्यात अस वाटत. पण ते अशक्य. जे धूसर असत ते विसरायचा प्रयत्न करायला गेल की त्या आठवणीला आपण पुन्हा गिरवतो आणि ती गडद होते
Sunday, November 21, 2021
आठवणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
पुन्हा त्या वेळेत परत जावसं वाटतंय
आठवणींचा काही वेळ नसतो. कधीही कशावरूनही आपल्याला त्या गाठू शकतात. अगदी एकट असल तरी आणि गर्दीत असल तरी. रोजप्रमाणे आज laptop उघडला आणि स्क्री...
-
सुंदरता, रंग , जीवन , वैविध्य या सर्व गोष्टींनी भरलेली सृष्टी किती छान वाटते नाही का? पृथ्वी छान वाटण्यापेक्षा तिचे असित्व हेच मोठे गूढ आहे....
-
हल्ली सर्व काही पुन्हा पूर्ववत होत चाललंय. पुन्हा लोकांची कामे सुरु झालीत, कुठे हॉटेल्स वगैर पण चालू झालेत. रिक्षा, taxi, बस वगैर पण सुरु झा...
-
प्रत्येकाच आयुष्य , इंग्रजीत म्हणायला गेल तर life हे वेगवेगळ असत. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात व्यस्त असतो मग तो सुखी असो वा दुखी. बरोबर ना....
No comments:
Post a Comment