Sunday, November 21, 2021

आठवणी

ज्या मनापासून आनंद देतात त्या आठवणी पुन्हा जगावयाशा  वाटतात. जसे की बालपण. शाळा, परिपाठ, पकडापकडी, लपाछपी , मित्र मैत्रिणी, गृहपाठ, शिक्षक हे सर्व आठवतात. सगळ परत कराव वाटत. कॉलेज life पुन्हा जगा विशी वाटते. एखाद्या आवडत्या व्यक्ति ला पुन्हा बघाव वाटत. त्याच वेळ ला झालेल्या चुका कुणालाच कधीच दिसू नयेत अस वाटत. ग्लानी, निराशा सर्व काही विसरावे वाटते. हृदयाला लागलेल्या गोष्टी विसरून जाव्यात अस वाटत. पण ते अशक्य. जे धूसर असत ते विसरायचा प्रयत्न करायला गेल की त्या आठवणीला आपण पुन्हा गिरवतो आणि ती गडद होते 🤞🤞 

No comments:

Post a Comment

पुन्हा त्या वेळेत परत जावसं वाटतंय

आठवणींचा काही वेळ नसतो. कधीही कशावरूनही आपल्याला त्या गाठू शकतात. अगदी एकट असल तरी आणि गर्दीत असल तरी. रोजप्रमाणे आज laptop उघडला आणि स्क्री...